काही सुचणे आता बंदच झाले आहे
फक्त एका गोष्टी शिवाय....
कशा कशात लक्ष लागणे हि होत नाही आता
फक्त एका गोष्टी शिवाय...
जे हि असो जे सुचते
जे आठवते , जे लक्षात राहते ,
त्यात फक्त तूच आहेस हि भावना पुरेसी आहे
कुणा दुसरया गोष्टी शिवाय...
आठवीत जगणे सहज सोपे तर नसते
पण उरले तरी काय आहे आठवणीन शिवाय....
Wah wah mastach aahe...
ReplyDelete